स्वाध्याय
प्रश्न १ -परस्परसंबंध शोधून लिहा .
१) महात्मा बसवेश्वर : कर्नाटक, संत मीराबाई : राजस्थान (मेवाड)
2) रामानंद : उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू: पूर्व भारत, ( पूर्व बंगाल)
3) चक्रथर : महाराष्ट्र, शंकरदेव : आसाम,
प्रश्न २ -खालील तक्ता पूर्ण करा,
भक्ती चळवळ - तुळसीदास -रामचरितमानस
महानुभाव पंथ -चक्रधरस्वामी - लोकचरित्र
शीख धर्म -गुरु नानक -गुरुग्रंथसाहिब
प्रश्न ३ -लिहिते व्हा.
१) संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत
म्हणून उदयास आले.
उत्तर -
हिंदू व मुस्लीम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टिका करून यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांच्या
या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणणून उदयास आले.
२ ) संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम .
उत्तर -
संत बसवेश्वरांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेतून
दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला.
४ )खालील चौकटींत लपलेली संतांची नावे शोधा .
उत्तर -
.png)